मिलिंद, चैतन्य,

शेवटच्या कडव्यातील पहिल्या दोन ओळींची लय मला सापडत नाही.

या ओळी खूपच कच्च्या राहिल्या आहेत. पण मला त्या सुधारता आल्या नाहीत.

जमल्यास योग्य बदल सुचवावेत.

धन्यवाद.