सुरेख गझल गंगाधरजी,
मी श्री. गिरीश कुबेरांचे, "युद्ध जीवांचे" हे पुस्तक वाचले होते. त्यात जीवांणूचा युद्धामध्ये वापर ह्याविषयी अप्रतिम लेखन आहे. ठराविक भागामध्ये
भयानक आजाराचे जंतू सोडणे आता सहज शक्य आहे. जसे. स्वाईन फ्लु, लेप्टोस्पायरोसिस ई.
मला खरच सरकारचे आश्चर्य वाटते की ,
आपण आपला देश किरकोळ कांद्यासाठी का पणास लावतो आहोत?
एकतर आपल्या राज्यकर्त्यांना आकडी येत असावी(कांदा लावण्यासाठी) किंवा आपला देश तरी बेशुद्धावस्थेत असावा.
आपल्या कविता, तडका, गझल म्हणजे वैचारिक मेजवानी असते.
धन्यवाद.