अगदी बरोबर....आपल्या मनाला पटल तर आपणच आपल्याला शाब्बासकी द्यायलाच हवी....कारण नंतर यातुन मिळणार्‍या प्रेरणेतुनच आपल्या हातातुन अत्युत्तम असे काही  तरी घडु शकते.