जन्म-मृत्यूच्या चक्रात 'स्व'चा साक्षात्कार झाला की प्रत्येक श्वास कृष्णवासाने सुगंधित होतो आणि मग ऐहिक गोष्टी निरर्थक वाटू लागतात... सुंदर गुंफण, संजयजी.