"पाचोळा" येथे हे वाचायला मिळाले:
कुठल्याही धर्माच्या निर्मितीसाठी जे वैचारिक अधिष्ठान, भक्कम पाया असायला हवा तो इथे कुठेच नाही. इतर धर्मातून आयात केलेले विचार, एका धर्माच्या द्वेषापोटी दुसरा धर्म अस्या विचारांची रसमिसाळ करून धर्म स्थापला जाऊ शकतो पण तो रुजवला जाऊ शकत नाही.