छान लिहिले आहे .आवडले 
नंतर...
शब्द शब्द उष्टा होता
सत्यास भल्याचा आडोसा होता
ज्ञानाला विवेकाचा लगाम होता
दानाला अपात्राचा अटकाव होता
गेले तेही दिन गेले...