या लेखात हाच त्रयस्थपणा, तटस्थपणा मला भावला नाही... त्याचा परिणाम असा झाला की लेखातले जे काही चांगले असेल त्याची पण नोंद घेऊनही त्यावर मत द्यावे असे वाटले नाही!
गावातले मरण - हे एक वाक्य असावे.
असो. दुसरीकडे सविस्तर प्रतिसाद दिला आहे.