तुम्ही क्रियापदाचे यमक साधून गझलेचे सगळे नियम पाळता त्यामुळे तंत्रात न गुंतता विचारांकडे लक्ष जाते. ह्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे.नका वाजवू तुणतुणे संस्कृतीचे किती ऱ्हास झाला जगाचा बघू याहे मात्र विचार करण्यासारखे आहे.पुलेशु