रचना फार आवडली...
लागू नये वैऱ्यालाही अशी ठेच जीवघेणी,
आसवांना पिऊन घेतात, वाऱ्यावरची विराण गाणी.
दैवानेच पाठ फिरविली, शब्दांनी थांबावे कुणाकरिता?
अनंताच्या अनंतापर्यंत तरी, होईल का पूर्ण ही अपुरी कविता?
या ओळी आवडल्या...