आपल्या सर्व लेखांचा मतितार्थ असा आहे का , की " सारासार विचार करून माणसाने मन स्वस्थ (म्हणजे सेटल ) करावे. म्हणजे विचारांमधला गोंधळ संपल्यास आयुष्य जगणं सोपं जाईल. असं आपल्याला म्हणायचं आहे का ? साधारण माणसासाठी कठीण आहे.