रेडिओ मिरची मी रोज ऐकतो . औरंगाबादेत  सध्या हे एकच  स्टेशन आहे  ज्याने श्रोत्यांच्या मनाची पकड घेतलेली आहे, पुन्याच ठाउक  नाही पण येथे  मात्र रेडिओ मिरची ची धुम आहे , केवळ मनोरंजन  साठीच नाही तर ह्या केंद्राने अनेक समाजिक कार्यक्र्म

हाती घेतले आहे, सकाळी ५ ला सुरू होणारे स्टेशन रात्रिच्या १२ नंतर्च्या निरव  शांततेतच हळु विसावत ...... भक्तिसंगीत , हलोऊ औरंगाबाद, आणि रात्री स्मिता चा पुराणी जीन ऐकल्या  शिवाय माजा  दिवस  सार्थकी  लागत नाही......