रेडिओ मिरची मी रोज ऐकतो . औरंगाबादेत सध्या हे एकच स्टेशन आहे ज्याने श्रोत्यांच्या मनाची पकड घेतलेली आहे, पुन्याच ठाउक नाही पण येथे मात्र रेडिओ मिरची ची धुम आहे , केवळ मनोरंजन साठीच नाही तर ह्या केंद्राने अनेक समाजिक कार्यक्र्म
हाती घेतले आहे, सकाळी ५ ला सुरू होणारे स्टेशन रात्रिच्या १२ नंतर्च्या निरव शांततेतच हळु विसावत ...... भक्तिसंगीत , हलोऊ औरंगाबाद, आणि रात्री स्मिता चा पुराणी जीन ऐकल्या शिवाय माजा दिवस सार्थकी लागत नाही......