त्यामूळे निसर्गाच्या जास्त जवळ निरोगी राहणे शक्य होईल, असे मी १९६५ साली माझ्या आईला सांगितले होते. पण मला सगळ्यांनी बिंडोक ठरवले होते. विचारांचे प्रदूषण घडवून सगळी कडे घोळ घालण्यात प्रगती करणे सर्व मान्य झालेले आहे. म्हणून असे काहींसे लिहिण्याची संधी मला मिळाली.  गोळेसाहेब नेहमी सारखेच छान लिहिले आहे.