काही लोक बऱ्याच वेळेला ठरवातात की काही खायचं नाही, पोट भरलेले असते परंतू मन चटपटित आहराकाडे ओढले जाते उदा- भेळ, पाणिपुरी, चायनिज ई. पदार्थ पाहिले की भुक जाणवायला लागते- ही नेमकी भुक असते काय? की मनाचा भरम असतो? अशा पदार्थांच्या ओढिंपासून आपल्याला कसे दुर ठेवता येईल? शक्य असल्यास उत्तर देण्यास वीनंती आहे-
धन्यवाद!
सतिश