साळसूद यांनी नामस्मरणाबद्दल फार चांगले सांगीतले. मला चार पुस्तके वाचून जे समजले ते असेच काहिसे आहे. मनाला बोध झाला तर ठिक. नुसते वाचून बोध होईल असे नाही. मनावर संस्कार होईल. तो संस्कार अजून व्यापक करायला, आणि द्रृढ करायला अभ्यास करावाच लागेल. तुम्ही सुद्धा अनेक पुस्तके वाचली, विचार केला. हीच साधना आहे. तीचे स्वरूप प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असेल.