>कारण १९८० ते ८५ ह्या काळात प्रादेशिक सरकारांनी बांधकाम नियमात बदल केले व जनतेला नियमातील हे बदल ज्या कायद्यानुसार घडवले गेले असे दाखवण्यात आले ते बदल घडवण्याचे अधिकार मुळातच सरकार, महानगर पालिका व नगर पालिकेला त्या कायद्यानेच दिलेले नाहीत हे सत्य आहे. तरीही हे बदल घडले आहेत.
... हे बदल घडण्याचे अधिकार मग कोणत्या कायद्यात आणि कुणाला आहेत?