आत्मविश्वासाच्या अभावी भीती उत्पन्न होते. आपल्या विचारांवर आपली श्रद्धा असेल तर मतपरिवर्तन होणार नाही. मत परिवर्तन होते तेव्हाही विचारकरुनच आपल्याला आंतरिक होकार मिळतो. जर असे असेल तर भीती कसली.