तुम्ही लिहिलेली प्रत्येक गोष्ट पटत आहे. पण प्रात्यक्षिक स्वरुपात त्या स्विकार करणे अवघड आहे. 
प्रत्यक्ष जगताना आपण 'निराकार जाणिव ' म्हणून नाही जगू शकत. 
आपन 'गर्दी मधलेच एक आहोत. 'आपण एक व्यक्तीच आहोत. 
त्यामुळे कितिही प्रयत्न केला तरी मनतली भीती नाही जाउ शकत