प्राणी मात्रातली 'प्रेमभावना' तीच, तशीच उत्कट आणि शारीरीक आकर्षणापलीकडे रंगवली आहे. त्यात औदात्य असले तरी माणसांच्या जगात मात्र, 'शशांक' आणि 'जितूभाय'चे मार्ग अपरिहार्यतेने वेगवेगळे होतात.
राग कसला? वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मीही, माझीच, कथा पुन्हा पुन्हा वाचतो आणि कांही चुकलय का, यावर विचार करतो.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.