ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?

उत्तम.

ह्याच्या काहीसा उलट विचार मी माझ्या बीबियाणे या गझलेत

तो ध्यास! ती सचोटी! ते कष्ट! स्तोत्र चाले
तिसऱ्या पिढीत आता आहे बसून खाणे

असा व्यक्त केलेला आहे, तोही वाचावा असे सुचवावेसे वाटते.