आतापर्यंत केवळ दोन सदस्यांनी अंकासाठी वेळ देण्याची तयारी दाखवली आहे. अंकाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आणखी किमान ५ जणांची गरज आहे. अन्यथा आवश्यक मनुष्यबळाअभावी अंक रद्द करावा लागेल आणि गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या उपक्रमामध्ये खंड पडेल. तेव्हा मनोगतींना अंकसमितीमध्ये येण्याची विनंती !