राजकीय, सामाजिक समस्यांवर बोट ठेवणारी अनेक पथनाट्ये आणीबाणीनंतर आली होती. त्यात एक 'चोर चोर पकडो पकडो' असे एक पथनाट्य होते. वरील लेखातील शेवटून दुसऱ्या परिच्छेदाची आठवण करून देणारी अशीच एक यादी त्यात दिली होती, ती आठवली.