जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
जळले चुलीत जेव्हा ना रोजला निखारे ....
ना रोजला निखारे जळले चुलीत जेव्हा ....

या तीनही ओळी म्हणाव्या तशा सुलभ वाटत नाहीये. पण बदल करणे आवश्यक आहेच.