एक वेळादेखील जायला तयार नसणारे मतदार अनेक वेळा निवडणुकीसाठी कुठले जायला?आपल्या हक्काविषयी आपण जागृत नाही त्यामुळे आपल्याला प्रतिनिधी नाही याबद्दल खेद फारच थोडे लोक करतील. त्यातल्या त्यात मतदान सक्तीचे करणे हाच मार्ग बरा वाटतो.