संजयजी एकंदर विषयाची व्याप्ती आणि खोली पाहता वयाच माहीत नाही पण अनुभवाने तुम्ही निश्चितच मोठे दिसतात तेव्हा, तुमच्या समोर काय लीहणार? . तरी देखिल माझ्या आकलन शक्तीनुसार मला अस वाटत चुक की बरोबर ते मात्र मला माहीत नाही आणि ते तुम्ही सांगाव अशी आशा आहे. मला अस वाटत दोन गोष्टींच नात मग ते आई मुलाच असो ,नवरा बायकोच असो, भाऊ बहीणीच असो, दोन मित्रांच असो , अथवा भक्त इश्वराच असो ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाव म्हणजे समर्पणभाव !. हा भाव जर असला तर अगदी कोणतही नात गोड होत. तो मला काय दिल ह्यापेक्षा मी त्याला हे दिल पाहिजे , मी त्याच्यासाठी हे केल पाहीजे . समर्पण ह्या शब्दाची व्याप्ती कायीक, वाचिक, आणि मानसीक ह्याही पुढे मी अस म्हणेन की आर्थीक देखिल अस मला वाटत चुकभुल देणे घेणे. ह्यात मला जे समजल तेच वेगळ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय .
बाकी तुमचे लेख तर आंम्ही आवर्जून वाचतोच. आजचा विषय वेगळा होता. आवडला!