तुमच्या कविता बहराचे रंग घेऊन येतात, मला तुमची :
भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीलाबंधने उधळून सारी ती निघाली भेटीला
अजून स्मरणात आहे. आपल्याला दुःखाचं दुःख नाही, आनंदाची जरा तरी झुळूक हवी इतकंच!
संजय