असाच अनुभव मला दोनदा आला होता‌. सांगलीहून मुंबईला जाण्यासाठी ५ डिसेंबरला आगाऊ तिकिट काढलेले, स्टेशनवर गेल्यावर घोषणा ऐकली
"गाडी पूर्ण भरलेली आहे ( अर्थात ती सगळी आंबेडकर अनुयायांनीच तेही तिकिटाशिवाय )आगाऊ तिकिट काढलेल्यानी आपले पैसे तिकिटाच्या खिडकीवरून घेऊन जावे अथवा आपल्या स्वतःच्या हिमतीवर प्रवास करावा" अर्थातच आम्ही काही हिम्मत दाखवायला गेलो नाही.व तिकिटाचे पैसे परत घेऊन बसने मुंबईस गेलो.
  दुसऱ्या वेळी मुंबईत स. पा.  ब. स. पा. चा मेळावा होता. व्ही. टी. वरच आमच्या स्लीपरच्या डब्यात सगळी त्यांच्या अनुयायांची गर्दी . आम्ही मात्र कडेस उभे राहिलो.  कल्याण स्टेशनवर चढणाऱ्या लोकांना ही मंडळी  दारे उघडत नव्हती  तेव्हां  पोलिसांचेच  नातेवाईक  प्रवास करणार होते  तेव्हां मात्र रेल्वे पोलिसांनी दंडुके मारत त्या अनुयायांना उठवले तेव्हां  सगळ्या शयनकक्ष प्रवाशांना आपले आसन व झोपण्याची जागा मिळाली.