रावसाहेब..एकदम झकास लेख... सांगलिच्या गल्लीबोळातून परत फिरून आलो...बाकी आमच्या बस्सप्पाच्या पिढ्या बदलल्या पण खाजा/पेढा आणि बर्फीची चव आजून आहे तशीच आहे...वालचंदची आठवण ही एक नंबर... ८६-९० मध्ये सुद्धा ही प्रथा हीच होती...