मात्र एक गोष्ट खात्रीने सांगता येते की काराकोरम पर्वतराजी ही भारताची उत्तर-पूर्व सीमा नक्कीच नव्हती. अक्साई-चिन हा लडाखच्या पश्चिमेला असलेला व चिनी सैन्याने बळकवलेला भू प्रदेश भारतीय भू-प्रदेशच आहे यात शंका वाटत नाही.

अगदी निःसंदिग्ध आणि स्पष्ट मत मांडले आहे. अभिनंदन.