आणि अनुभव नसेल तर नुसती शाब्दिक चर्चा होते. आध्यात्मिक अनुभवात दुमत होत नाही कारण आपल्या सर्वांचा ‘मी’ एक आहे. एकतर तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं इतकं ते सरळ आहे.
जस्ट सी धीस,
पाच हजार वर्षापूर्वी कृष्ण युद्धजन्य पार्श्वभूमीवर म्हणतो : ‘नैनं छिंदंती शस्राणी’
गेल्या शतकात ओशो त्यांच्या अफलातून तयार केलेल्या आश्रमाच्या माहौल मध्ये म्हणतात :‘परमात्माने अस्तित्वको बीना छुए हुवे सम्हाला है’
त्यांचे समकालीन निसर्गदत्त महाराज खोतवाडीत जमलेल्या श्रोतृवृंदाला सांगतात : ‘कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे’
आज मी तुम्हाला सांगतोय : ‘आपण सदैव अस्पर्शित आहोत’
आणि आम्ही सर्व एकाच गोष्टीकडे निर्देश करतोयं.
माझ्या सर्व लेखनाचा एकमेव निर्देश ‘तुम्ही’ आहात. मला जे म्हणायचंय तो माझा अनुभव आहे आणि ज्याला ते कळेल त्याचा तो अनुभव होईल. जर मी तुम्हाला स्वत:प्रत आणू शकलो तर अनुभवाची चर्चा होईल, शब्दाचं प्रयोजन संपलेलं असेल. मला शाब्दिक चर्चेत खरोखर स्वारस्य नाही.
संजय
.आणि अनुभव नसेल तर नुसती शाब्दिक चर्चा होते. आध्यात्मिक अनुभवात दुमत होत नाही कारण आपल्या सर्वांचा ‘मी’ एक आहे. एकतर तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं इतकं ते सरळ आहे.
जस्ट सी धीस,
पाच हजार वर्षापूर्वी कृष्ण युद्धजन्य पार्श्वभूमीवर म्हणतो : ‘नैनं छिंदंती शस्राणी’
गेल्या शतकात ओशो त्यांच्या अफलातून तयार केलेल्या आश्रमाच्या माहौल मध्ये म्हणतात :‘परमात्माने अस्तित्वको बीना छुए हुवे सम्हाला है’
त्यांचे समकालीन निसर्गदत्त महाराज खोतवाडीत जमलेल्या श्रोतृवृंदाला सांगतात : ‘कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे’
आज मी तुम्हाला सांगतोय : ‘आपण सदैव अस्पर्शित आहोत’
आणि आम्ही सर्वजण एकाच गोष्टीकडे निर्देश करतोयं.
माझ्या सर्व लेखनाचा एकमेव निर्देश ‘तुम्ही’ आहात. मला जे म्हणायचंय तो माझा अनुभव आहे आणि ज्याला ते कळेल त्याचा तो अनुभव होईल. जर मी तुम्हाला स्वत:प्रत आणू शकलो तर अनुभवाची चर्चा होईल, शब्दाचं प्रयोजन संपलेलं असेल. मला शाब्दिक चर्चेत खरोखर स्वारस्य नाही.
संजय