>करणाऱ्याला त्रास कसा काय होतो? संजयजी और विस्तार से बताइये...
= अभी और विस्तार तभी हो सकता है जब तुम जो कहे रहे हो वो करके देखलो, खून और समाजकार्य दोनो!
अरे, मी सर्व आपल्या विषयी लिहीतोयं, तू, मी, आपण सर्व.
तुम्हाला वाटतंय आत्मा म्हणजे काही तरी वेगळीच भानगड आहे आणि आपण निराळेच आहोत. आत्म्याला काही होत नाही म्हणजे खून केला तरी तो सहीसलामत राहतो, त्याला काही फरक पडत नाही. ‘नैनं छिंदती शस्राणी, नैनं दहती पावक:’ पण तसं नाहीये.
जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपण एका वेळी दोन्ही आहोत मर्त्य आणि अमृत म्हणजे मुळात अमृत आहोत पण देहानी मर्त्य आहोत, त्यामुळे आपल्या प्रत्येक कृत्याचा परिणाम आपल्या वैयक्तीक जीवनावर होणारच.
आता फरक इतकाच आहे की ज्याला अमृताचा उलगडा झाला तो बिनधास्त जगेल, आनंदात राहील कारण शरीर जाणार याची त्याला पूर्ण कल्पना आहे, तो स्वच्छंद जगेल, स्वत:मागे कशाला उगीच कोर्टकचेऱ्या, पोलीस, फाशी असले ताप लावून घेईल.
संजय