वा,
कथा पकड घेते आहे. पण दुसऱ्या भागात काही अनिष्ठ प्रकार घडून २ मित्रात भांडणे होतील अशी शंका येत आहे. असो, कथा चांगली जमली आहे. रामचंद्र सडेकरांच्या शैलीची आठवण येते.