संजय, 'स्वतःला' सत्य गवसले आहे हे सांगण्यापेक्षा 'इतरांना' ते कसे गवसेल हे सांगताहेत असं वाटतं. त्यांच्या इतका सोपा आणि सहज उलगडा दुर्मिळ आहे.