प्रेम हे स्पर्शातून अनुभवता येतडोळ्यातून पाहता येतओठांनी ते बहरतंमीठीमध्ये ते बंदिस्त होत.रागावल्यावर प्रथम कुणीबोलायच यातच सुखाचेदिवस निसटून जाताततरीपण आपापले ईगो माणसं सांभाळत बसतात.