चांगलं साहित्य केव्हाही निर्माण होतं. पण १९५० ते १९७० हा कालखंड लक्षात जास्त राहतो. आघाडीचे लेखक त्या काळात जास्त
होते. फार कशाला त्या काळातले वाचकही आता लेखक झाले आहेत आणि छान लिहितात.