मनात मी ना वसते, तनात ही ना असते..  
गात्रांतून शोधू जाता, का कुठेच ना गवसते..  

निर्बोध मनाची कवने, ते शब्द गळ्यातून गाती..  
  
मी आहे नीज चैतन्य, पवन जसा बन्सरी...  

--- ह्या ओळी सुंदर! तरल कविता.

--- जयन्ता५२