त्या कालखंडात दुसरी काही करमणूक नसल्यामुळे , वाचन संस्कृती चांगलीच विकसित झाली होती. तसेच सुदैवाने चांगले
लेखकही लाभले होते.कलाकृती लोकांपर्यंत पोचवण्याची मर्यादित साधनं असल्याने दर्जेदार लिखाण हा एकच निकष तेव्हा असावा.  त्यामुळे बहराचा आलेख उंचावत राहिला.  ही कारणं माझ्यामते असू शकतात. पुढे लेखक चांगले असले तरी सुरुवात ह्या काळात झाली.