पाचक आहेच, शिवाय चविलाही छान आहे. आले, मिरपूड चे प्रमाण कमी करून पूदिन्याचे वाढवल्यास तिखटपण कमी होईल.
तसेच वेलची, गवती चहा, तुळशीची पाने, घालून आणखी उपयुक्त बनवता येईल.