संशोधन करण्याच्या निमित्ताने उमंग 'सासरी' जातो असें मला सुचवायचे होते.

आनंद - घाई करणे भाग पडले. फार रेंगाळलेली कथा वाचण्यात रस येत नाही असे मला व्यक्तिशः वाटते.

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.