आपण एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. गेल्या काही वर्षांत असा सणावारांना कृत्रिमरीत्या महागाई वाढण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. दिवाळीच्या वेळी सीताफळे व झेंडूची फुले, संक्रांतीच्या वेळी तीळ ही इतर उदाहरणे.
किरकोळ विक्रेतेच नाही तर मोठे व्यापारीही अश्या वेळेस सामान्य लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेतात.
खिशात पैसा खुळखुळतोय म्हणून अविचारीपणे खरेदी करण्याची प्रवृत्ती सामाजिकदृष्ट्या महागडी ठरत आहे.
अवांतर - या लेखाची तारीख (रवि., ०४/०९/२०११ - ०९:०४) वर्षभरापूर्वीची आहे अन तरीही लेख अनुक्रमणिकेत प्रथमस्थानी आहे.