लता पुष्पा यांच्याशी पूर्णतः सहमत. श्रीमद भागवतात तर पूजाविधी झाल्यावर 'विष्णवे नमः' चा बारा वेळा जप करा. आपल्या पुजेतील त्रुटी जपानेनाहीश्या होतील असा स्पष्ट उल्लेख आहे.