श्रीयुत सर्वसाक्षी यांनी विचार धोरण व वावर या सदराखाली हा विचार मांडलेला आहे.वावर तर कमी झालेला दिसतोय. धोरणांबाबत पण वरचे प्रतिसाद पाहता आता कृतीचीवेळ आली आहे असे वाटते... अर्थात कृती हि सर्वांकडून अपेक्षित आहे...
राजेंद्र देवी