मी अर्थशास्त्रातला तज्ज्ञ नाही पण हे मी वाचलेले आहे.
खालील उदाहरण वर्णन हे अगदी ओबडधोबड आणि बाळबोध आहे. जयकरण लिखित 'डेट व्हायरस' हे पुस्तक वाचावे. (आणि अधिक येथे लिहावे.)
मुळात पैसा कसा निर्माण होतो? रिझर्व बँक जादूची कांडी फिरवते आणि सरकारला सांगते हे घे हजार कोटी रुपये आणि वर्षाच्या शेवटी मला एक हजार एक कोटी रुपये आणून दे. प्रत्यक्षात रिझर्व बँकेने तयार केलेले एकहजार कोटी रुपयेच काय ते वर्षाच्या शेवटी सगळे मिळून अस्तित्वात असल्याने वर्षाच्या शेवटी परत करायच्या एकहजारएक कोटी रुपयांचे खरोखरीचे मूल्य एकहजार कोटीच राहते. म्हणजे तितके टक्के दरवाढ झाली.
चुकले असल्यास सांगावे.