फारच सुंदर आणि अचूक निरीक्षण केलेलं आहे. पण या परिस्थितीवर उपाय मात्र दिसत नाही. असल्या प्रकारांनी माणूस विचलीत नक्कीच होतो
पण इलाज नाही. आपलं फुलं काढणाऱ्यांबाबतचं निरिक्षण फारच आवडलं. असल्या फूलबाजांना झाड पूर्ण नग्न केलं की एक प्रकारचं समाधान
मिळत असतं. आम्ही फक्त कागदोपत्री सुधारलो आहोत. मी तर सणासुदीला पहाटे तीन वाजताच फुलं काढून नेणारे पाहिले आहेत. त्यांना
काही सांगायला गेलं तर ते लक्षच देत नाहीत किंवा निर्लज्ज पणे हसतात.    सुधारणेची अपेक्षा न ठेवता, असे लेख खरंतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध
व्हायला हवेत.आपण माझे "दुसऱ्या वर्गातील लोकलचा प्रवास .... व पण लक्षात कोण घेतो... हे लेख वाचून पाहावेत, म्हणजे मी वर्तमानपत्रातल्या प्रसिद्धी बद्दल का लिबद्दल का म्हंटले आहे ते लक्षात येईल.