तुम्हाला माहित नसेल पण शरद पवारांचे बंधू "सकाळ" चालवतात. तेव्हा तुम्हाला तुमचे कोडे उमगले असेलच. आय बी एन लोकमत राजेंद्र दर्डा (शेठ)चे आहे, तेव्हा तो कोळशात किती काळा झाला हे त्या वाहिनीवर कळू शकले नाही. लोकसत्ताचा कुमार केतकर सोनिया गांधीचे गोडवे गातो. महाराष्ट्र टाइम्स कॉंग्रेसचा आहे. "सामना" हे तर शिवसेनेचे उघड उघड मुखपत्र आहे. थोडक्यात पत्रकारिता पक्षधार्जिणी झालेली आहे.