पुस्तकाचे नाव 'यांत्रिकाची यात्रा' असेच आहे.हे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचा.शंकरराव किर्लोस्करांनी लिहिलेले लक्ष्मणराव किर्लोस्करांचे आणि पर्यायाने किर्लोस्करवाडीचे चरित्र आहे ते.उत्तम लेखन आणि काळाचे वर्णन म्हणून संग्राह्य.