प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! आपल्या प्रश्नाचं उत्तर देण तसं सोप्पं नाही पण सांगायचा मुद्दा असा होता कि आपण आपल्या बरोबर आपल्या आजुबाजुच्यांचा विचार थोडा जरी बदलू शकलो तरीही हा प्रश्न बर्याच अंशी सुटेल. ह्या घडणार्या घटना फक्त परिस्थितिनि गरीब असलेल्यांच्या घरीच नाही तर उच्चभ्रू घरांमध्येही होतात. जर थोडं लक्ष देऊन आणि डोळे कान उघडे ठेवून आपणच जिथे दिसेल तिथे थोडा का होईना बदल घडवत आलो तर एखादवेळेस परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल.