कविता चांगली आहे. खरच शिवाजी महाराज जन्माला नाही आले तर बरं होईल. "याच साठी केला होता (का) अट्टाहास ? "  असच त्यांना 
वाटेल. विषय चांगला असला तरी अधिक, स्पष्ट उदाहरणे देऊन रंगवता आला असता , असं वाटतं.