तीळकूट वापरले की पदार्थ थोदा कडसर लागतो असे वाटते. अर्धी वाटी तीळकूट जरा जास्त नाही का होत? अर्थात गूळही तेव्हढ्या प्रमाणात घेतला असणार म्हणा. एकदा करून पाहिले पाहिजे. छोटे छोटी कारली घेऊन त्याची भरली कारली सुद्धा करता येतात. पण ती अंगासरशीच ठेवावी लागतात. रस जास्त झाला तर आत भरलेला मसाला सर्वत्र पसरतो.
फोटो मोहपाडू (टेम्प्टिंग) आहे.