देशस्थांमध्ये पालेभाज्या खूप आणि खूप प्रमाणात करतात, आणि एकंदरीत देशस्थ लोक जेवण चवीने, आवडीने जेवतात असेही निरीक्षण आहे. विशेषतः अंबाडीची भाजी देशस्थांची अधिक चांगली लागते. पुरण पोळ्याही. मात्र पारंपरिक ब्राह्मणी जेवणाविषयी कोणी सल्ला मागितला तर मी 'रुचिरा' ऐवजी 'अन्नपूर्णा' पुढे करीन. (ओगले आणि बर्वे हा सूक्ष्म भेद लक्षात आलाच असेल!  )