काय लिहावे आणि किती लिहावे या संभ्रमात आहे.... इतका सुरेख वाचन अनुभव लेखकाने या प्रदीर्घ म्हटल्या जाणाऱ्या लेखात दिला आहे.... शिवाय जोडीला चित्र मेजवानीही तितकीच भावणारी.
'इग्लू' नाव वाचल्यावरच लहानपणी क्रमिक पुस्तकातील ती बर्फाच्या घराची चित्रे समोर आली आणि खरेच अशा गावी ठिकाणी आपल्यातील कधी कोण जाईल का असाही एक प्रकारचा बालीश म्हणावा असा प्रश्नही पडल्याचे आठवले.
आज त्या प्रश्नाचे असे सुंदर उत्तर मिळाले असेच मी म्हणत आहे, सुहास.
परत परत वाचत राहीन हे वर्णन हे नक्की.... शिवाय पुढील लेखाचीही वाट पाहात राहणे हे आलेच.
अशोक पाटील